आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गरुड पुराणनुसार प्रत्येकाच्या दिनचर्येत या 5 कार्यांचा समावेश अवश्य असावा. या 5 कामांशिवाय दिवस अर्धवट मानला जातो. रोज नियमित ही कामे करणा-या मनुष्याचा पुर्ण दिवस शुभ असतो आणि त्याला प्रत्येक कामात यश मिळते.
श्लोक -
स्नानं दानं होमं स्वाध्यायो देवतार्तनम्।
यस्मिन् दिने न सेव्यन्ते स वृथा दिवसो नृणाम्।।
पुढील स्लाईड्सवर जाणुन घ्या कोणती 5 कामे दररोज करणे आवश्यक आहे...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.