आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क- जस्टिस फ़ज़ल अली यांच्या अध्यक्षतेखाली 22 डिसेंबर, 1953 ला पहिल्या राज्य पुनर्गठन आयोगाची स्थापना झाली. आयोगाचे तीन सदस्य जस्टिस फ़ज़ल अली, हृदयनाथ कुंजरू आणि के.एम. पाणिकर होते. या आयोगाने त्यांची रिपोर्ट दिल्यानंर नवीन राज्यांच्या निर्मीतीचे काम सुरू झाले.
1. 1947 मध्ये भारतात 17 राज्ये होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.