आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिरुअनंतपुरम - केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने हाहाकार माजला आहे. 8 ऑगस्टपासून आतापर्यंत राज्यात पाऊस, दरड कोसळी आणि पुराने 80 लोकांचा जीव घेतला आहे. सद्यस्थितीला दीड लाखांहून अधिक लोक शिबीरांमध्ये राहत आहेत. राज्यातील 14 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये पूर आणि पूरसदृश्य परिस्थिती आहे. केरळच्या 39 पैकी 35 धरणांचे दार उघडण्यात आले आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळ संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला. तसेच त्यांनी ट्वीट करून लोकांना पूरग्रस्तांच्या आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. पावसाळा सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत केरळमध्ये सरासरी 71 इंच पाऊस पडले आहे.
#WATCH: Rescue operations held by Coast Guard helicopters over Ernakulam, earlier today. 132 people have been rescued from Thrissur, Aluva & Perumbavoor by Coast Guard helicopters today. #KeralaFloods pic.twitter.com/JqJ0dsbSPs
— ANI (@ANI) 16 August 2018
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.