आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)शाबीर हुसैन शेखदम खांडवावाला यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACU) प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता क्रिकेटमध्ये चालणाऱ्या सट्टेबाजीला आळा बसणार आहे. कारण, त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने सट्टेबाजीवर घातलेली बंदी योग्य आहे. कारण याला जर कायदेशीर मान्यता दिली तर सामन्यामध्ये सट्टेबाजीच प्रमाण वाढेल आणि हे सामन्यासाठी धोकादायक असेल.
सट्टेबाजीवर अनेक लोकांचे म्हणणे आहे की, सट्टेबाजीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असून यामुळे त्याच्या महसूल तिजोरीत वाढ होते. परंतु, शाबीर हुसैन यांनी विश्वास नसल्याचे ते म्हणतात. ते पुढे बोलताना म्हणाले की, सरकार याला कायदेशीर करते की नाही ही गोष्ट वेगळी आहे. परंतु, माझे मत असे आहे की, याला कायदेशीर केल्यास सामन्यामध्ये फिक्सिंगचा धोका उदभवतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.