आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाच्या गाेलंदाज माे. सिराजने मालिकेदरम्यान केलेल्या सर्वाेत्तम कामगिरीचे श्रेय आपला सहकारी जसप्रीत बुमराहला दिले. ‘अडचणीच्या काळामध्ये मला बुमराहने माेलाचे मार्गदर्शन केले. यामुळे मी नैराश्यातून बाहेर पडलाे. मला कामगिरीचा दर्जा उंचावण्याची संधी मिळाली. उंचावलेली क्षमता आता मी सिद्ध केली आहे,’ असेही त्याने सांगितले. व्हिडिओच्या माध्यमातून गाेलंदाजीचा दर्जा उंचावण्याचेही बुमराहने सुचवल्याचे सिराज म्हणाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.