आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२००५ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाची सदस्य राहिलेली वेगवान गोलंदाज रुमेली धरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ३८ वर्षीय रुमेलीने भारतासाठी ४ कसोटी, ७८ वनडे आणि १८ टी-२० सामने खेळले आहेत. २००३ मध्ये भारतासाठी पदार्पण करणाऱ्या रुमेलीने २०१८ पासून एकही सामना खेळलेला नाही. २००९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ती भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.